आपली वाटणारी सगळीच माणसे आपली नसतात कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक असतो
कधीच कोणाची सवय लावून घेऊ नका कारण सवय मेल्यानंतरच सुटते
कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून बरेच काही गमवावं लागतं किंमत म्हणून
जगाची रीतच न्यारी आहे इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे मी म्हणत नाही शेवट पर्यंत साथ दे पण शक्य आहे तोपर्यंत तरी माझ्या हातात हात घे
जर तुम्ही कोणाला पाठविण्यात यशस्वी झालात तर हे नका समजू कि ती व्यक्ती मूर्ख होती फक्त तुमच्यावर त्या व्यक्तीच्या जास्त विश्वास होता
मानसिक ताणतणाव यामुळे एखादी व्यक्ती बऱ्याचदा स्वतःला अधिक कमकुवत बनवते
आज खूप दिवसांनी मन भरून लढावं वाटतं मनातला सारे दुःख डोळ्याद्वारे मोकळं करावं वाटतं
कोणाला कितीही जीव लावा कोणीच कोणाच नसतं
आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल पण आपण असल्याने कोणी नाराज नाही झालं पाहिजे
जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते तेव्हा समजुन जा त्यांच्या आयुष्यातली महत्त्वाची जागा गमावली
जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील तेव्हा समजुन जा की त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत
उगाच कोणी पण कोणासाठी रडत नसते अश्रू तेव्हाच मनात येतात जेव्हा प्रेम खरं असतं
हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला
जेव्हा आपण नकारात्मक विचारांच्या जागी सकारात्मक विचार करू लागतो त्याच वेळी सकारात्मक बदल घडू लागतात
स्वतःला एकटे कधीच समजू नका
कारण तुमच्या सोबत विश्वास आहे तुमच्या सोबत तुमचे स्वप्न आहेत तुमच्या सोबत एक कला आहे तुमच्या सोबत एक paji.in सेट आहे सर्वात महत्त्वाचा तुमच्या सोबत तुम्ही आहात मग कशाला कोणी पाहिजे आता चला पुढे
रस्ता बघून चल नाही तर एक दिवस असा येईल की वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारून लागतील
खूप त्रास होतो जेव्हा ती व्यक्ती आपल्याला इग्नोर करते ज्याच्यासाठी आपण साऱ्या जगाला इग्नोर केलेलं असतं
ज्यामध्ये अडचणींचा सामना करण्याची क्षमता आहे तो कधीही निराश होत नाही
दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं की समजावा आपल्यात माणुसकी अजून शिल्लक आहे
जीवनात जोडलेली नाती कधी सोडायची नसतात छोट्याशा वादळांना विश्वासाची घर मोडायची नसतात